Posts

Showing posts from September, 2015

अखेरचा हा तुला दंडवत…

Image
अखेरचा हा तुला दंडवत… सकाळी 7 पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेल्याची बातमी शनिवारी संध्याकाळी शिवसैनिकांना समजली आणि केवळ मुंबईतूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपर्यातून शिवसैनिकांचे तांडेच्या तांडे वांद्रे कलानगर येथील मातोश्री बंगल्याच्या दिशेने रवाना झाले . रविवारी सकाळी 7 वाजता बाळासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कला नेण्यात येणार होते . परंतु आपल्या देवाचे अखेरचे ` दर्शन ’ घेण्यासाठी शनिवारची अख्खी रात्र हजारो शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर जागून काढली . सकाळचा सूर्य उगवण्याआधी लाखो शिवसैनिक कलानगर परिसरात दाखल झाले होते , ते आपल्या लाडक्या दैवताला अखेरचा दंडवत घालण्यासाठी … पोलिसांनी वारंवार विनंत्या करूनही शिवसैनिक मागे हटायला तयार नव्हते . त्यामुळे अंत्ययात्रेला दोन तास उशिराने म्हणजे 9 वाजता सुरूवात झाली . ठाकरे कुटुंबियांपैकी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सर्वप्रथम बंगल्याबाहेर पडले आणि ज्या फुलांनी सजवलेल्या रथावर बाळासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्या...

हेच का ते बाळासाहेबांचे खरे ‘श्वास’ ?

Image
हेच का ते बाळासाहेबांचे खरे ‘श्वास’ ? केतन बेटावदकर कल्याण दि . २५ जानेवारी ( एलएनएन वेबमिडिया ) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. एक असे उत्तुंग आणि असामान्य व्यक्तिमत्व. ज्यांच्या अफाट कर्तृत्वापुढे आतापर्यंत भले भले नतमस्तक होवून गेले. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे या नावाची जादू केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळाली आणि मिळत आहे. ‘शिवसेना’ नावाच्या बलाढ्य ताकदीच्या कायम केंद्रस्थानी राहूनही साहेबांनी नेहमी ‘शिवसेने’तील सामान्य कार्यकर्त्यालाच बळ देत मोठे केले. आपल्या हयातीमध्ये साहेबांनी कधीही ना या केंद्रस्थानाला महत्व दिले ना सत्तेला. पक्ष स्थापनेपासून ते आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांनी फक्त आपल्या लाडक्या शिवसैनिकाला, सामान्य कार्यकर्त्यालाच आपली ताकद आणि संपत्ती मानत अक्षरशः फुलासारखे जपले. त्यामुळेच तर शिवसैनिक त्यांना आपले दैवत आणि ते शिवसैनिकांना आपला श्वास समजत. परंतु बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त कल्याणात आयोजीत करण्यात आलेला ‘बाळासाहेब ठाकरे स्मारका’च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, ज्याप्रकारे संपन्न झाला, तो पाहता हेच का ते बाळ...

स्मृती एका झंझावाताच्या…

Image
शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५ स्मृती एका झंझावाताच्या… शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱया परळ येथील के.ई.एम. रूग्णालयात शिक्षण आणि वैदय़कीय सेवा देणारे डॉ. रवी बापट संघटना ते राजकारण हा मराठी माणसाच्या भल्याचा कैवार घेणाऱया पक्षाचा प्रवास अन् बाळासाहेबांचा करिष्मा अगदी सहजपणे उलगडून दाखवतात.  शब्दांकन - निलेश अहिरे 2000 साली कम्युनिस्ट चळवळीतला असूनही शिवसैनिकांनी अगदी आग्रह करून माझ्या हस्ते शिवसेनेच्या परळ शाखेचे उद्घाटन करून घेतले. त्यानंतर बाळासाहेब नेहमी म्हणायचे हा बापट आपल्या शिवसैनिकांवर उपचार करतो, त्यांची मदत करतो, आपल्या कार्यक्रमांत सहभागी होतो, मग आपल्याकडे येत का नाही? तो काळंच अत्यंत भारावलेला होता… आताची बंद दाराआड राहून मूग गिळून गप्प बसणाऱयांची संस्कृती तेव्हा नव्हती… अन्याय, अत्याचाराविरूद्ध आवाज उठवणारी… आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पेटून उठणारी… चळवळ  करणारी पिढी त्याकाळी महाराष्ट्राच्या घराघरांत वाढत होती… आपल्या प्राणांची बाजी लावून मुंबईसह `संयुक्त महाराष्...

---|| हि करारी नजरच सांगते कि कसा होता माझा शंभू राजा ||---

---|| हि करारी नजरच सांगते कि कसा होता माझा शंभू राजा ||--- हि करारी नजरच सांगते कि कसा होता माझा शंभू राजा हि पोलादी छातीच सांगते कि किती असेल या छातीत आग उभ्या आयुषा मध्ये एक हि लढाई हरली नाही तो कसा असेल शंभू राजा असेल का कोणाची हिम्मत नजरेला नजर मिळवायची होईल का कोणाची हिम्मत समोर उभे राहण्याची अरे शिव पुत्र असा होता कि लाखो मोघल हि संभाजी नाव घ्यायला घाबरत होते औरंगजेब सारख्या सैतानाणे हि गुढगे टेकले माझ्या शंभू राजा पुढे अरे ज्याने स्वराज्य साठी बलिदान दिले हात तोडले डोळे काढले जीभ कापली शीर छेद केले तरी हि झुकला नाही हा शंभू राजा ते फक्त या शिवरायांच्या स्वराज्या साठी या मराठी आस्मीते साठी अरे तक्ता साठी रक्तावर उलटनारी जात नाही शेवटी औरंगजेब बोलून मेला ये संभाजी शेर शिवा का छावा था गेली ३५० वर्ष झाली ज्यांच्या इतिहासाला हि जनता विसरू शकत नाही कसा घडविला असेल त्यांनी इतिहास केली असेल का जीवाची पर्वा केल असेल स्वत: साठी काही नाही केले त्यांनी जे केले ते या स्वराज्यातील रयते साठी या महाराष्ट्राच्या च्या माती साठी जन्म संपेल माझा प...

शेतकर्याईचा कोणी वाली नसते..

Image
शेतकर्याईचा कोणी वाली नसते..                  गण्या  न राम्या बोलत बसले होते. दोघायच्या चेहर्यावरुन लयच गंभीर दिसुन राह्यले होते. तेवढ्यात राम्या गण्यासोबत बोलाले पुढे येते.          राम्या: काय राज्या गण्या मले महीत पडले की कांद्याचे भाव एंशी रुपय किलोच्या वर गेले.          गण्या: हाव ना राज्या. अन कांद्याचे भाव कमी कराईसाठी सरकारन परदेशाहुन कांदा बलावला म्हणते राज्या. कांदा लई माग झाला राज्या म्या त खान च सोडुन देल्ला कांदा..         राम्या: पण गण्या म्या वावरात कांदा घेतला. तो म्या बाजारात आणला अन् राज्या तीन रुपय किलो च भाव आला. माये कांद्याचे पिकासाठी लागलेले पैसही नही लिगाले राज्या.        गण्या: राम्या तसच असत बे ते जोपर्यंत आपल्या शेतकर्याच पिक आपल्या जवळ असते ना तो पर्यंत आपल्या पिकाले भावच नसते.         राम्या: गण्या अस कौन होत रे हे?         गण्या:  काय होते राम्या आपल्या ...